जपानचा भूकंप आणि २०१२


जपानचा भूकंप आणि २०१२


जपानमध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी भुकंपाने समस्त मानव जमात भयकंपीत झालेली आहे....
या भुकंपाने आलेली त्सुनामी ही तात्पुरती फ़ारच क्षीण वाटावी असे संकट होते, हे म्हणण्याचे कारण असे की याभूकंपाने अजून काही भयानक गोष्टी आपल्या ताटात वाढून ठेवल्या आहेत...
त्यातीलच एक म्हणजे पृथ्वीचा कललेला आस!! या भुकंपाच्या दणक्याने जपानची भूमी फ़ूट सरकली आहे तरपृथ्वीचा आस - इंचाने कलला आहे...परिणामस्वरूप दिनमानात फ़रक पडला आहे! पृथ्वीचा परिवलनाचा वेगकिंचितसा वाढून दिवसाचा कालावधी १।८ मायक्रो सेकंदांनी कमी झाला आहे!
ऐकायला ही बाब किरकोळ वाटेल पण इथून पुढे येऊ घातलेल्या अनेम नैसर्गीक संकटांना ही बाब पोषक ठरणारचआहेच, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे! कल्पना करा! १।८ मायक्रोसेकंद कालावधी साठी अक्ख्या पृथ्वीचा जेवढापृष्ठभाग आहे त्यावर सूर्यप्रकाश कमी पडणार आहे! त्याने येत्या काळात पृथ्वीच्या वातावरणात अनेक बदलहोणार आहेत हे निश्चित!
एक विचार सहज मनात चाटून गेला...की सध्या ग्लोबल वॊर्मींग मुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे त्यावर तोडगाम्हणून तर पृथ्वीने ही गेम केली नसेल ना? माहीत नाही...कारण संतुलन राखणॆ हा निसर्गाचा नियम आहे आणित्याच्या अम्मलबजावणीसाठी त्याचेजवळ उपाय पण आहेत...

मला आश्चर्य वाटते ते या भूकंपाच्या टाइमींग चे! गेली अनेक वर्षे अनेक वेगवेगळे (एकमेकांशी काडीचही संबंधनसलेले) लोक असे भाकीत वर्तवत होते की २०१२ पासून भयानक कालखंड सुरु होणार आहे....यावर इतक्या चर्चारंगल्या की अखेर एक होलीवूड पट देखील येऊन गेला या विषयावर...२०१२ याच नावाचा...

भारतातील अनेक अध्यात्मिक गुरु देखील खाजगीत आपल्या शिष्यांना सावध करत आहेत...अनेक वर्षे ज्याचीवाट त्यांनी पाहिली तो काळ आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे...इतका जवळ की तो आपल्याला याची देहीयाची डोळा अनुभवता येणार आहे!

यावर उपाय काय????


मला काही उपाय सुचतात ते असे...

) सर्व प्रथम असे काही तरी नजीकच्या भविष्यात घडणार आहे याची पक्की मानसीक तयारी ठेवा...
कारण बरेचदा लोक अशा घटनांच्या मानसीक धक्क्यानेच खलास होतात...

) निसर्गाचा कॊल ऐका...त्याच्या समन्वयात, हार्मनी मध्ये रहा...AUGUST RUSH या प्रसिद्ध चित्रपटातील एकवाक्य या निमित्ताने मला आठवते... "MUSIC IS ALL AROUND US...ALL YOU HAVE TO DO IS LISTEN"

) शक्य तितके साधे रहा...निसर्गाची मारून त्यावर गुजराण करणारे निसर्गाच्या हिटलिस्ट वर असतात हे कायमलक्षात ठेवा...

) अधिकाधिक काळ आत्म चिंतनात व्यतीत करा...त्याने विचार क्षीण होतात, फ़्रिक्वेन्सी लो अर्थात कमी कमीहोत जाते आणि तुम्ही निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाता...नामस्मरण हा त्यावरील एक सोपा उपाय आहे....

) सर्वात महत्वाचे काही संदेश:
तुका म्हणे उगेची रहावे जे जे होईल ते ते पहावे

अक्रा अक्रा बहु अक्रा काय अक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभूवनी॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा

5 comments:

सद्गुरुकृपाकांक्षित said...

changalach sandesha ahe !

gurudev datt.

संदीप said...

एक्दम खरे आहे रे. छान लिहले आहेस.

Unknown said...

Food shortage will attack first in my openion; may be couple years. Find a Farmer Friend is my suggestion. Shekhar B

Unknown said...

Lets you realise value of a sliping SECOND. Anuradha Bhadsavle

Unknown said...

actulllyyy kharaeee ani khup bhari....